चला चारोळीच्या गावा विषय : ए.पी.जे. अब्दुल कलम

चला चारोळीच्या गावा 
 विषय : ए.पी.जे. अब्दुल  कलम

साधी राहणी उच्च विचारसरणी
जिद्दीनं प्रतिकूलतेत निर्माण करे  अनुकूलता,राष्ट्रपती पदावर झाले
अरूढ निस्वार्थानं देशासाठी करे

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!