विषय.. राजर्षी शाहू महाराज चारोळी क्रमांक-१३९
चला चारोळीच्या गावा
विषय.. राजर्षी शाहू महाराज
चारोळी क्रमांक-१३९
शूद्रांना अस्पृश्यांना स्त्रियांना दिला शाहू छत्रपतींनी मान
विषम समाज व्यवस्था ओरखडून सतत वाढविला सन्मान
समाज व्यवस्थेच्या विकासाचं प्रगतीचं ठेवलं सतत भान
त्यामुळे आजही सारा समाज करतो त्यांचे गुणगान
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.